दरम्यान, साथ रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असले तरी बळींची संख्या वाढत असल्याने ही संख्या वाढत असल्याचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. साथीमुळे बळी जात असल्याने सांगली-मिरजेतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाणी उकळून व गाळून पिण्याचे व लक्षणे दिसताच त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.