मुख्यमंत्री फडवणीस यांनी २६/११च्या दहशतवादी हल्लयातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यावेळी त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती त्यातुलनेत पोलीसांकडे शस्त्रांची कमतरता जाणवली होती. तरीही मोठ्या धैर्याने पोलीसांनी दहशतवाद्यांचा बिमोड केला होता.