...त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.

बुधवार, 17 फेब्रुवारी 2016 (11:58 IST)
‘केवळ पुतळे उभे करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं आहे.
 
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अश्वारुढ पुतळा तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा ही कल्पना कुणाच्या मनात सुचली काय माहिती?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.
 

वेबदुनिया वर वाचा