भाजपा सरकारने निवडणुकीत दिलेला शब्द पाळून कोल्हापूरात टोलमुक्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, टोलचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असून याबाबत होणाºया बैठकीतही यावर चर्चा केली जाईल.