राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भ्रष्टाचार राज्यातील जनतेसमोर मांडल्यानंतर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नसल्याचा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. नरेंद्र मोदी यांनी प्रदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.