चर्चेशिवाय लोकसभेत आयकर संशोधन विधेयक बील पास करण्यात आलं. संपूर्ण देशात लोकांचा आवाज दाबण्यात येत आहे. लोकांमध्ये भीती आहे. त्यासाठीच आम्ही राष्ट्रपतीची भेट घेतली. सरकार नुसती गळचेपी करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. अस म्हणत त्यांनी माध्यम प्रतिनिधी कडे आपले मत मांडले आहे.