दिल्लीत छावा चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीतील काही संतप्त लोकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. बाबर रोडच्या साइनबोर्डला काळे फैसले असून दिल्लीतील अकबर, बाबर आणि हुमायू रोडचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. कारण अकबर, बाबर आणि हुमायू यांनी छत्रपति शिवाजी महाराजांवर अन्याय केला होता.
काही तरुणांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली.रस्त्यांची नावे बदलण्याची या आंदोलकांनी केली आहे. या वेळी तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. रस्त्यावर बराच वेळ गोंधळ सुरु होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज वरुन चौकशी केली जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.