महाराष्ट्रात कोणताही कार्यक्रम रंगमंचावर सादर करण्यापूर्वी त्याच्या पटकथेला यासाठी स्थापन केलेल्या मंडळाची मान्यता घ्यावी लागते आणि त्यानंतरच मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील सर्व नाट्यगृहे रंगमंचावर सादरीकरणाला परवानगी देतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. पण, अलिकडेच स्टँड अप कॉमेडियन्सच्या आगमनाने मुंबई चे वातावरण खराब केले आहे. परिणामी महाराष्ट्र सरकारला पुन्हा नियमांना जाहीर करावे लागत आहे.
सविस्तर वाचा ...