उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. येथे मुसळधार पावसामुळे रस्ते कोसळले आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात रस्ते वाहून गेले आहे. गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे कहर होत आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे लोक त्रस्त आहे.