- जयललिता एक उत्तम प्रशासक होत्या, राजकारणासाठी हे मोठं नुकसान आहे - सुमित्रा महाजन.
- जयललिता लढवय्या होत्या, शेवटच्या क्षणापर्यंत त्या लढल्या, त्यांनी सर्व लढाया जिंकल्या, पण एका लढाईत प्रत्येकाचा पराभव होतो तसा त्यांचाही झाला - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.