शेतकरी आणि जन धन खातेधारकांना पैशांची अफरातफर करणा-यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच खातेदाराला दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्याला या पैशांच्या खर्चाची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल असे निर्देश बँक मॅनेजर्स यांना देण्यात आले आहेत.