या भीषण रस्ते अपघातातील जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला. शोकाकुल कुटुंबियांना सांत्वन देताना, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल.