पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामध्ये बहुतेक पर्यटकांचा समावेश होता. यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट रद्द करणे, सिंधू पाणी करार निलंबित करणे, सर्व प्रकारच्या टपाल सेवांवर निर्बंध घालणे यांचा समावेश आहे.