सीबीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदा निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९६.३६ टक्के मुली व ९६.११ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळवले.. तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.८७ टक्के इतका लागला आहे.