बादल कुटुंबाने पंजाब लुटला: केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना बादल कुटुंबाने अख्ख पंजाब लुटला असा आरोप केला आहे. या कुटुंबाला याचे उत्तर द्यावेच लागेल असेही ते म्हणाले.
 
पंजाबमध्ये जर आपचे सरकार स्थापन झाले तर सतलज पाणी करारात पंजाबच्या अधिकाराचे आपण रक्षण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वेबदुनिया वर वाचा