हिंदु धर्मातून धर्मातर केलेल्या मागासवगीर्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मात्र, त्यांनी पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला असल्याच त्यांना हा लाभ मिळू शकतो, असे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, मंडल व चिनप्पा आयोगाच्या लिखाणाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.