युपीए सरकारपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी इशरत जहाँ प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला' असा खळबळजनक आरोप राजिंदर कुमार यांनी केला आहे. खोटी साक्ष देण्यासाठी युपीए सरकारनं माज्यावर दबाव टाकला होता, मला बड्या नोकरीची आमिषं दाखवण्यात आली होती, परंतु त्याला मी बधलो नाही असा खळबळजनक आरोप कुमार यांनी केला आहे.