आपल्या देशतील जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या हल्ला झाला होता. त्यामुळे राजू प्रचंड संतापला आहे. त्यामुळे त्याने आता निषेध म्हणून राजू श्रीवास्तवने पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द केला आहे. त्याने फार मार्मिक आणि समर्पक असे सागितले की विनोद ही गंमत नाही तर तो निखळ अंत:करणातून यावा लागतो, मात्र तो दडपण आणि असे काही घडले तर तो तो ओढून ताणून आणता येत नाही, त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीत कराचीमधील प्रेक्षकांना हसविणे योग्य ठरणार नाही. अशी माहिती एका वृत्त संस्थेला दिली आहे.