मिळालेल्या माहितीनुसार,हिंदू अस्मिता हितरक्षक समितीने मुस्लिम तरुणांना गरब्यापासून दूर ठेवण्यासाठी जवळपास दीडहजार हिंदू युवकांची फौज तयार केल्याची माहिती समोर आली आहे.या संस्थेची अधिकृतरित्या नोंदणी झाली नसली तरी विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा असल्याचे विहिंप नेते आशिष भट्ट यांनी सांगितले आहे.