अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषणऐवजी भारतरत्न जाहीर केला पाहिजे होता, या आशयाचे ट्विट ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ म्हणाले, या पुरस्कारासाठी मी स्वत:ला त्या योग्यतेचा समजत नाही. देशाने जे दिले आहे त्याने मी खूपच सन्मानित झालो आहे, असे ट्विट केले आहे.