भारतीय सेनाच्या सर्जिकल अटॅकवर काय बोलला शाहरुख

भारतीय सेनाने पाक अधिकृत काश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या कँप्सवर हल्ला बोलला. या हल्ल्यात 7 कँप नष्ट केले गेले. या हल्ल्यात 30 ते 35 दहशतवाद्याचा खात्मा झाला.
 
बॉलीवूड कलाकारांनीही भारतीय सेनाच्या या ऑपरेशनचे भरपूर समर्थन केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानने फेसबुकवर लिहिले आहे- 'दहशतवादाविरुद्ध भारतीय सेनाच्या या स्टेपबद्दल धन्यवाद.
 
आम्हाला सर्वांना भारतीय सेनाची सुरक्षा आणि त्याच्या भलाईसाठी प्रार्थना केली पाहिजे. शाहरुख ने तिरंग्यासोबत भारतीय सेनाचा हा फोटोही पोस्ट केला आहे.

वेबदुनिया वर वाचा