पाकव्याप्त काश्मीरची पाकने काळजी करावी : रिजिजू

नवी दिल्ली- जम्मू काश्मीर राज्यामधील कथित मानवाधिकार उल्लंघनाची काळजी करण्यापेक्षा पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाची काळजी करावी, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील प्रकरणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे रिजिजू यांनी ठणकावून सांगितले.

वेबदुनिया वर वाचा