सुप्रीम कोर्टाने डामन्स बार बंदी उठवल्यानंतरही राज्य सरकारने आपली भूमिका डान्स बार बंदीचीच असल्याचे जाहीर केले होते. यातून काय मार्ग काढता येईल यावरही खल केला जात होता. परंतु, हॉटेलमालक अमलबजावणी होत नसल्याबद्दल पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि कोर्टाने राज्याला खडसावले आहे.