मंडपात दाखल होताच त्यांच्यावर गोमूत्र शिंपडून, गंगाजल प्राशन करायला लावून त्यांना हिंदू बनविण्यात येईल. गरबास्थळी येणारा मुस्लिम तरुण हिंदू बनण्यासाठीच आला असल्याचे मानून त्याच्या घर वापसीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा भारवाड यांनी केली आहे.