"मला विश्वास आहे की जखमी बरे होतील... मी आमच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोललो आहे... असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी काम केले जात आहे. अर्थात, रेल्वे ही दुर्घटना खूप गांभीर्याने घेत आहे." ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सोमवारी गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.