तसेच उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा आपला शब्द पाळणारा लोकांना भेटतो तेव्हा राजकारणाची आणि समाजाची दिशा बदलते. बंडानंतर राज्यात सामान्य माणसाचे राज्य आणले गेले. मी वर्षानुवर्षे कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम करत आहे, म्हणूनच लोक शिवसेनेकडे आकर्षित होत आहे.