सध्या महागाई वाढतच आहे. आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवाशी लोकल रेल, बस मधून प्रवास करतात.मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचे तिकिटाचे दरात वाढ करण्यासाठी महापालिकेने मंजुरी दिली असून आता मुंबईकरांना बेस्ट बसच्या तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे.