जास्त करून लोक लकी चार्म आणि अनलकी वस्तूंवर विश्वास ठेवतात. जेव्हा लोकांसोबत काही चांगले होऊ लागले तर ते त्या वस्तूंना लकी मानू लागतात. त्या शिवाय वास्तूप्रमाणे घरात काही वस्तू अशा असतात ज्यांचे घरात राहणे शुभ नसते. वास्तूनुसार यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर निगेटिव्ह प्रभाव पडू लागतो. एवढंच नव्हे तर या वस्तूंमुळे घरात पैशांचा प्रवाहात अडचणी येतात. म्हणून वास्तूनुसार या वस्तूंना घरातून दूर ठेवणेच चांगले असते. तर जाणून घेऊ याबद्दल: