घरातील वातावरण आनंदी असावे असे सर्वांचीच इच्छा असते, पण बर्याच वेळा आम्ही स्वत:ला एकदम अडचणीत सापडतो. पण असे का होते याचे कारण जाणून घेणे फारच आवश्यक आहे. वास्तु शास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टींचे लक्ष्य ठेवले तर सर्व अडचणींवर तुम्ही मात देऊ शकता. तर त्या कोणत्या गोष्टी आहे जाणून घेऊ.