लांडगा कोकराला म्हणाला, "घाबरू नकोस, मी तुला इजा करणार नाही. नदीतील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे. मी तुला नदी ओलांडण्यास मदत करेन." कोकरू लांडग्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडला आणि त्याच्यावर बसून नदी पार करण्यास तयार झाला. आता नदीच्या मध्यभागी लांडग्याने कोकरूवर हल्ला केला आणि त्याला ठार मारून खाऊन टाकले. बिचारे कोकरू लांडग्याचे शिकार झाले.
तात्पर्य : कधीही कोणत्याही अनोळखीवर विश्वास ठेवू नये.