गैरसमज.....

गैरसमजुतीचा' फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो
विसर पाडतो"...!
म्हणून "गैरसमज टाळा".
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. 
          "शुभ सकाळ  " 

वेबदुनिया वर वाचा