प्रिय दालचिनी ताईस,
जायफळ दादाचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, मागच्या आठवड्यात बदाम काका झाडावरून पडले होते, आता त्यांची तब्येत बरी आहे.
घटनास्थळी कपबशी उपस्थित होती.
बटाटेमामानी विळीवर खुपसून जीव दिल्यामुळे कांदेमामी स्वतः रडत होत्या व दुसऱ्यानाही रडवत होत्या.