सोमवार, 27 एप्रिल 2015 (16:19 IST)
एका पत्रकाराने जिल्हाधिकार्यांना विचारले, आपल्या जिल्ह्यात चोरांचे प्रमाण कमी होण्याचे कारण काय? पोलिसांची संख्या वाढवलीत का?
जिल्हाधिकारी: नाही हो, आम्ही पाणीपुरवठ्याची वेळ बदलली आहे. पूर्वी दुपारी पाणी सोडत होतो, आता मध्यरात्री सोडतो.