* मंगळवारी या वस्तूंचा उपयोग किंवा दान केल्याचे महत्त्व आहे: तांबा, केसर, कस्तूरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मसुराची डाळ, लाल कण्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.
* मनाच्या शांतीसाठी एखाद्या मातीच्या भांड्यात गहूबरोबर पाच लाल फुल ठेवून त्या भांड्याला गच्चीच्या पूर्व दिशेच्या कोपर्यात झाकून ठेवावे. सात दिवस त्याला हात लावू नये. पुढील मंगळवारी सगळे गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलांना देवाघरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व तणाव दूर होतील आणि मनाला शांती मिळेल.