भूत बाधा झाल्याच्या गोष्टी अनेकदा आपल्या ऐकण्यात येतात. भूतबाधा झालेली व्यक्ती काही आपल्या मनाने विक्षिप्तपणा
करीत नाही. नकारात्मक शक्तीच्या आहारी गेल्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ झालेली असते. भूतबाधा झाली असल्यास त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी हनुमान मंत्र उपयुक्त आहे.