चोराला पकडण्याचा मनोरंजक उपाय

चोरीच्या घटना वेगाने वाढत आहे आणि पूर्वीही याचे प्रमाण कमी असले तरी चोर पकडण्याचे मार्ग खूपच मनोरंजक असायचे. गावांमध्ये आजही असाच एक मनोरंजक मार्ग प्रचलित आहे. याच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उद्भवू शकतात पण याच्या प्रयोग खूप मनोरंजक आहे.


 
हा प्रयोग खूप मजेशीर असून या मार्गाने चोर पकडण्यात आला तर हरकत काय?

 


पुढे वाचा....

मंत्र-
ऊँ नमो इन्द्राग्नि बन्य बान्धाय स्वाहा।।


 
या मंत्राला भोजपत्रावर लिहून पांढर्‍या कोंबड्याच्या गळ्यात बांधावे. नंतर त्या कोंबड्याला एका टोपली खाली ठेवा. संदेह असलेल्या लोकांना या टोपलीवर हात ठेवाला सांगावे, हात ठेवल्यावर कोंबडा ओरडला तर चोर सापडलाच समजा.

वेबदुनिया वर वाचा