भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही ट्वेंटी-20 मालिकेनंतर पंचांच्या काही निर्णयांमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागल्याचे म्हटले होते. तर, एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. अशा काही निर्णयामुळे नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने त्यांची तक्रार बीसीसीआयकडे केली आहे.