अर्थअवरवर भारी पडेल भारत-पाक सामन्याचे रोमांच!

शुक्रवार, 18 मार्च 2016 (17:32 IST)
जगभरात क्रिकेट प्रेमींचा डोळा भारत पाकिस्तानच्या सामन्यावर लागलेला आहे. शनिवार टी20 वर्ल्ड कप सामन्यात जेव्हा दोन्ही संघाचा आमना सामना होईल तर अर्थअवरमुळे दुविधा होईल.  
 
हा सामना कोलकाताच्या ईडेन गार्डेनमध्ये 19 मार्च रोजी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सामना तर होईल तर पण टीव्हीवर बघणार्‍यांसाठी मोठे धर्मसंकट आले आहे.  
भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट प्रेमीतर बहुतेकच हा सामना देखण्यासाठी स्वत:ला रोखू शकतील पण काय इतर देशातील क्रिकेट प्रेमी असे करू शकतील का?  
 
भारताला टूर्नामेंटमध्ये कायम राहण्यासाठी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवावा लागेल. त्याला न्यूझीलंडच्या विरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.  
 
उल्लेखनीय आहे की भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. भारत त्याप्रमाणे या सामन्यात देखील विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल जेव्हा की पाकिस्तान देखील आपल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

वेबदुनिया वर वाचा