नाशिकमधील वपार्‍यांकडून आजपासून कांदा खरेदी बंद

सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:31 IST)
पारंपरिक दलाल पध्दत खंडित करणच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बाजारपेठ महासंघाच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्हय़ातील वपार्‍यांनी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा आणि बटाटे खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे.
 
जोपर्यंत महासंघ आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. कांदा आणि बटाटा यांनी खरेदी केली जाणार नाही, असे नाशिक जिल्हा वपारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा