जेवण झाल्यानंतर कच्च्या रेषायुक्त...

जेवण झाल्यानंतर कच्च्या रेषायुक्त भाज्या खाण्याचा सराव ठेवावा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नकण निघून येतात. शिवाय दातांना चिकटलेले चिकट पदार्थही दातांच्या वरून सुटून येतात.

वेबदुनिया वर वाचा