अर्थात हे सोने इलेक्ट्रिक वेस्ट मध्ये जाते. अनेक कंपन्या रिसायकलिंग करून हे सोने बाहेर काढण्याचे काम करतातही. मात्र ही सारीच प्रक्रिया धोकादायक असते कारण यामध्ये आजपर्यंत सोने विरघळविण्यासाठी सायनाईड अथवा पार्यासारख्या विषारी पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे सोने वेगळे केल्यानंतरही जे वेस्ट राहते त्यात शिशासारख्या विषारी धातूचे प्रमाण वाढते. परिणामी ते आरोग्यासाठी धोकादायक बनते. नव्या प्रक्रियेत