भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये जे घडले ते भयानक होते असे अमेरिकेने म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी चकमकी सुरू झाल्या आहे.