दुनियेत लग्नाशी जुळलेल्या अनेक परंपरा आहेत, परंतू जमातीत लग्न साधारपणे कुटुंब चालविण्यासाठी आणि पुरुष आणि स्त्री यांच्यात समायोजन करण्यासाठी केलं जातं. म्हणून यात रक्ताची नाती आणि वयाकडे दुर्लक्ष केलं जातं.
बांगलादेश येथील मेमनसिंह आणि येथील जवळीक भागात मुलींचे लग्न तर केले जातात पण त्यांना सासरी पाठवले जात नाही. कारण येथे मुलींचे लग्न वडिलांशी लावलं जातं. बांगलादेशात मंडी वंशातील मुली लहानपणापासूनच वडिलांसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघू लागते, कारण आधीपासूनच येथे वडिलांसोबत लग्न लावण्याची परंपरा आहे.