मुंबईत बहुभाषिक मराठी लोकसंख्या असल्याने त्यांच्या बोलीभाषेतून मुंबई असा शहराचा उल्लेख अनेकदा येत असल्याने शिवसेनेने ब्रिटीशांनी ठेवलेल्या बॉम्बेला विरोध केला. त्यानंतर १९९५ पासून बॉम्बेचा मुंबई असा उल्लेख करण्यात येऊ लागला. मात्र येथे सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या बंदराचे शहर आहे. तसेच, जगासाठी गेट वे आॅफ इंडिया खुले आहे, असे अमोल राजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईचा उल्लेख पुन्हा 'बॉम्बे' असाच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.