गोरखामध्ये नेपाळींची भरती नाही

वेबदुनिया

सोमवार, 19 मार्च 2012 (12:32 IST)
भारत आणि ब्रिटीश आर्मिच्या 'गोरखा'मध्ये आता यापुढे नेपळींना भारती केले जाणार नाही. कारण नेपाळ सरकारने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालयांना अशा प्रकारचा आदेश दिला आहे. हा पंतप्रधान कार्यालय आणि मंत्रिटाच्या परिषदेने सर्व मंत्रालयांना पा‍ठविला आहे.

वेबदुनिया वर वाचा