'भारतीयांनो पाकिस्तानात जाऊ नका'

वार्ता

बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:43 IST)
पाकिस्तानमध्‍ये भडकलेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये तेथील प्रसार माध्‍यमांनी भारतीय नागरिकांना दोषी ठरविण्‍यास सुरूवात केल्‍याने भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्‍या नागरिकांना पाकिस्तानात न जाण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍त्‍याने पाकिस्तानी मीडियाच्‍या वृत्तांचे खंडन करताना सांगितले, की पाकिस्तानात होत असलेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये तेथील अशा एजन्‍सी जबाबदार आहेत, ज्‍यांच्‍यावर सरकारचे नियंत्रण नाही.

वेबदुनिया वर वाचा