स्वतंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे अधिकार्यांचे कर्तव्यच आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी पत्रात नमूद केले आहे. ध्वजारोहण समारंभातील गैरहजेरी गांभीर्याने घेतली जाईल, असे स्पष्ट संकेत यातून देण्यात आले आहे.