जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण केले होते. तो दोघांना पाताळात घेऊन गेला होता आणि त्यांना एका गुपित जागेवर बंधक बनवून ठेवले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती