हे 9 आवश्यक कार्य सर्वांनाच करायला पाहिजे

गुरूवार, 31 जुलै 2014 (17:06 IST)
आम्हाला सर्वांना हे माहीत आहे की आमच्या दिनचर्येत काही फारच महत्त्वाचे कार्य असतात आणि ते आम्हाला करायला पाहिजे. यांना 9 संस्कारांच्या नावाने ओळखले जाते. आता आपल्या मुलांसोबत आपणही शिकायला पाहिजे की ते कुठले 9 काम आहे जे आम्हाला सर्वांना करायला पाहिजे.  
 
1. सूर्योदया आधी जागणे    
2. अंघोळ    
3. संध्या, 
4. देवपूजन, 
5. स्वाध्याय, 
6. वेळेवर जेवण, 
7. अतिथी सेवा, 
8. देव, पितर, मनुष्य, दीन, अनाथ, तपस्वी, माता-पिता व गुरु आदींचे यथायोग्य सत्कार, 
9. सुखपूर्वक निद्रा.

वेबदुनिया वर वाचा