स्नान करताना सर्वात पहिले डोक्यावर पाणी टाकावे त्यानंतर संपूर्ण शरीरावर, यामागे वैज्ञानिक कारण आहे, अशा प्रकारे स्नान केल्यास आपले डोके व शरीरातील वरच्या भागातील उष्णता पायाद्वारे निघून जाते. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते, मन शांत राहते, आळस आणि थकवा दूर होतो.